शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातही परिवर्तन घडवा - फडणवीस

By admin | Updated: October 10, 2014 05:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारचा पराभव करा आणि भाजपाला संधी देत परिवर्तन घडवा

चाळीसगाव /भडगाव (जि.जळगाव) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारचा पराभव करा आणि भाजपाला संधी देत परिवर्तन घडवा. लोकसभा निवडणुकीनंतर आपल्याला चांगले परिणाम पाहायला मिळाले आहे म्हणून त्या दिशेने आताही पावले उचलावी, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी चाळीसगाव व भडगाव येथे केले.भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते म्हणाले की, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याची जाहिरात काँग्रेस करीत आहे. प्रत्यक्षात मात्र हा क्रमांक पुढून की मागून आहे, हे त्यांनी सांगावे. राज्यात आतापर्यंत ६० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याला जबाबदार कोण? २०१२ पर्यंत भारनियमन मुक्तीची घोषणा करुनही त्यातून राज्य मुक्त होऊ शकले नाही, याचे उत्तर आघाडी सरकारने द्यावे, असे फडणवीस म्हणाले़ (वार्ताहर)