शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभाग जपणार शेतकऱ्यांचे मानसिक आरोग्य !

By admin | Updated: September 19, 2015 04:17 IST

पीक वाया गेले, घेतलेले कर्ज कुठून फेडणार, पदराकाठी उरलेल्या पैशांत घर कसं चालवणार, घरात अन्नाचा दाणा नाही, अशा अनेक विवंचनांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांना मानसिक

मुंबई : पीक वाया गेले, घेतलेले कर्ज कुठून फेडणार, पदराकाठी उरलेल्या पैशांत घर कसं चालवणार, घरात अन्नाचा दाणा नाही, अशा अनेक विवंचनांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग योजना आखत आहे, अशी माहिती ‘लोकमत’ला आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. दुष्काळामुळे ग्रासलेल्या शेतकऱ्यांचे मनोधैर्य खचल्याने यंदा राज्यातील ६४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला विविध स्तरातून आर्थिक मदत केली जात आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावते. पण त्याचबरोबरीने अनेक कारणे असतात, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो. या शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवल्यास अशा विचारांपासून ते लांब राहतील, असे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. वैफल्यग्रस्त अवस्थेत असणाऱ्या शेतकऱ्यांचे निदान होण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे मानसोपचार तज्ज्ञाकडे औषधोपचार सुरू आहेत, असे सांगण्यास व्यक्ती तयार होत नाहीत. मानसोपचाराविषयी आपल्याकडे अजूनही गैरसमज आहेत. यामुळे तणावाखाली असलेली व्यक्तीही मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्यास तयार नसते, असे मानसोपचारतज्ज्ञांचे मत आहे. शेतकऱ्यांना मानसिकरीत्या सक्षम करण्यासाठी योजना हाती घेण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत मानसिक ताणाखाली असलेल्या शेतकऱ्यांवर उपचार केले जाणार आहेत, असे आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.