शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

केंद्रातर्फे राज्याला ६00 कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 1:23 AM

कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांची माहिती

नवी दिल्ली : महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवष्टीने खरीप पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून ६00 कोटी रुपयांचे अंतरिम साह्य देण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे, अशी घोषणा कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी शुक्रवारी राज्यसभेत केली. ही पूर्ण मदत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.कृषी राज्यमंत्र्यांनी सांगितले की, अवकाळी पावसाचा फटका अन्य राज्यांनाही बसला आहे. केंद्राचे पथक महाराष्ट्रात गेले आहे. त्यांनी जी माहिती कळवली आहे, त्याआधारे ६00 कोटी रुपयांची अंतरिम मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला.पाऊसामुळे शेतीचे किती नुकसान झाले, याची पाहणी केली जात आहे. त्यानंतर जो अहवाल येईल, त्याआधारे आणखीही मदत देऊ असे सांगून ते म्हणाले की, पंतप्रधान किसान सन्मान निधीतून महाराष्ट्राला आतापर्यंत ३१00 कोटी रुपयांचे साह्य देण्यात आले आहेत.़