प्लॅस्टिकचे डबे, कंटेनर, बॉटल वापरण्यात सोय नक्कीच आहे, आता तर ते वापरणा-याना त्यात स्टाइल आणि सौंदर्यही गवसलंय. पण सोयी आणि सौंदर्यामागे काही गंभीर परिणामही दडले आहेत याची जाणीव आहे का आपल्याला? ...
आसाम म्हटलं की काझीरंगा अभयारण्य एवढंच नाव आपल्याला आठवतं. पण त्यापलिकडेही आसाममध्ये पाहण्यासारखं खूप काही आहे. आसाममधील दहा ठिकाणं चुकवू नये अशीच आहे. ...
केवळ वाढणारी संख्या एवढंच भारतीय पर्यटकांचं वैशिष्ट्य नाहीये. तर भारतीय पर्यटक हे अतिशय सजग आणि डिजिटली प्रगतही आहेत. वेगवेगळे डिजिटल टूल्स, अॅप्स वापरून आपल्या प्रवासाचं परफेक्ट नियोजन करण्यात भारतीय पर्यटक जगात आघाडीवर आहेत. ...
आठवणीतलं कॉलेज कॅन्टीन आठवतं ते तिथे केलेल्या मौजमस्तीमुळे. पण देशात असे अन्य कॉलेज कॅन्टीन्सही आहेत जे त्यांच्या खास चवीसाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड फेमस आहेत. कॉलेज लेक्चर्स बंक करु न या कॅन्टीनमध्ये जाणा-यासाठी नेमकं या कॅन्टीनमध्ये मिळतं तरी का ...