शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

न्यायालयात मराठी भाषेचा वापर वाढण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:22 AM

तालुका विधी सेवा समिती व येथील विधीज्ञ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

तालुका विधी सेवा समिती व येथील विधीज्ञ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते अध्यक्षीय समारोपात बोलत होते. यावेळी कवी प्रा. डॉ. सय्यद अकबर लाला, सह दिवाणी न्या. श्याम एस. तोंडचिरे, दुसरे सह दिवाणी न्या. अतुल अरुण उत्पात, वकील संघाचे सचिव ॲड. सुधाकर जगताप, उपाध्यक्ष ॲड. एजास शेख (बक्षी) यांची उपस्थिती होती.

यावेळी ॲड. वसंतराव फड, ॲड. डी.एन. ईप्पर, ॲड. एस.आर. केंद्रे, भास्कर मुंढे, ॲड. अन्वर सय्यद, ॲड. मुसणे, ॲड. सोपान शिवणे, ॲड. सुहास भ. चाटे, ॲड. महेश पाटील, व्ही.ए. सोनकांबळे, ॲड. सुहास देशमुख, ॲड. ईरफान चौधरी, ॲड. सुशील कांबळे, ॲड. प्रशांत येरे, ॲड. जी.बी. डुरे, ॲड. अनिल नवटक्के, सुप्रिया कुलकर्णी, नेहा शिंदे, शितल सुरवसे, सज्जाद.जे. सय्यद, विकास जि. कराड यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन ॲड. महाजन एस. कांबळे यांनी केले. आभार ॲड. रोहिनी देशमुख यांनी मानले.

भाषेचे संवर्धन आवश्यक...

न्या. ठाकरे म्हणाले, प्रत्येक भाषांवर एकमेकांचा प्रभाव दिसून येतो. माणसाला समजणाऱ्या व सोप्या भाषेत व्यवहार होणे आवश्यक आहे. भाषा ही संभाषणाचे माध्यम आहे. त्यामुळे मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.