मुजीब देवणीकर, औरंगाबाद मूलभूत सोयी-सुविधांमुळे आधीच औरंगाबादकर प्रचंड वैतागलेले असतानाच महापालिकेकडून नागरिकांना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी अक्षरश: मरणयातनाच देण्यात येत आहेत. ...
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत सेंद्रीय शेती पिकासाठी केंद्राचा यंदा २३ कोटी ७४ लाख ८३ हजार रुपये व राज्य हिस्सा १५ कोटी ८३ लाख २२ हजार गटांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ...