तालुक्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त गावोगावी झालेल्या ग्रामसभांमध्ये व्यसनमुक्तीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तालुक्यातील सुमारे ९० ग्रामपंचायतींमध्ये हा ठराव करण्यात आला. ...
शहरात महावितरणच्या वीज वाहिन्यांची केबल मनपाच्या ‘अमृत’ योजनेतील भूमिगत गटारींच्या कामा बरोबरच भूमिगत करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी आठ कोटींचा खर्च अपेक्षित आहे ...