बैलगाडा शर्यतींवरील बंदी दूर करून त्या त्वरित सुरू कराव्यात, असे निवेदन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, आंबेगाव तालुकाध्यक्ष जयसिंग एरंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. ...
जिल्ह्यातील तब्बल ३९४ ग्रामपंचायतींमध्ये दहनभूमी, दफनभूमी नसल्याने मृतदेहांवरील अंत्यसस्कार उघड्यावरच उरकले जात आहे. ...
पालकमंत्री संजय राठोड आणि ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांना रुग्ण समस्यांची संपूर्ण जाण असून या समस्या सोडविण्यासाठी त्यांचा सतत पाठपुरावा असतो, ...
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत नर्सरीजवळ असणारा गाखार बेबी कालवा फुटल्याने पाणी वाया जात आहे. ...
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत नर्सरीजवळ असणारा गाखार बेबी कालवा फुटल्याने पाणी वाया जात आहे. ...
समायोजनाच्या प्रक्रियेत खासगी शिक्षण संस्थांमधील सव्वाशे शिक्षकांच्या जगण्याचे हसे होत आहे. ...
आत्महत्यांमुळे जिल्ह्यातील शेतकरी चर्चेत आहेत. त्यांच्या मदतीसाठी नेते भाषणे देतात, कुणी पैसे देतात. ...
विश्रांतवाडीतील कस्तुरबा सोसायटीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात रविवारी (दि. १८) आयोजित बैठकीला या समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. ...
चारित्र्यावर संशय घेत दारूड्या पतीने पत्नीचा विळ्याने गळा चिरुन निर्घृण खून केल्याची घटना महागाव ...
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणातून उद्भवलेल्या परिस्थितीचा ...