राज्यात चांगला पाऊस झाल्याने तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. किमान आधारभूत दराने तूरीची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यापूर्वी तूर खरेदी केंद्रांची ...
राज्याचे वित्तमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शहरातील बाबुपेठ परिसरातील रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामाची बहुप्रतीक्षित मागणी अखेर पूर्ण होत आहे. ...
जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, पोंभुर्णा, चिमूर आदी तालुक्यांमध्ये मंगळवारी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे प्राथमिक अंदाजानुसार २ हजार ८७४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. ...
स्थानिक नागलोन खुली कोळसा खाण-२ येथे पाटाळा, नागलोन, पऴसगाव व शिवजीनगर येथील प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना नोकरी मिळण्यासाठी सुरू करण्यात आलेले ... ...
येवला यंदाही कांद्यासह शेतमालाला भाव नाही आणि नोटाबंदीमुळे बाजारपेठेत शांतता दिसून येत आहे. त्यामुळे लोकांचा उत्साह काहीसा कमी झाल्याने त्याची झळ होळीच्या टिमकीला बसली आहे. ...