देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्या निमित्त जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील चणकापूर धरणावर तिरंग्याची विद्दुत रोषणाई लक्षवेधी ठरली आहे. ...
या चर्चेनंतरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी पडले, ते गावी गेले असे शिवसेनेनं म्हटलं होतं. शिवसेनेच्या या टीकेवर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं. ...
Nana patole: ज्या लोकांच्या या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता तेच लोक आज सत्तेवर आहेत. या विचारधारेचे लोक दररोज संविधानाची हत्या करत आहेत. आपला राष्ट्रध्वज तिरंगा मानाने डौलत ठेवायचा असून, संविधान व लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी स्वातंत्र्याची दुसरी लढा ...
यावेळी तेथे उपस्थित काही पत्रकारांनी त्यांना मणिपूरसंदर्भात काही बोलण्याचा आग्रह केला. मात्र, योगगुरू रामदेव यांनी यावर कसल्याही प्रकारचे भाष्य करण्यास नकार दिला आणि आपले बोलणे संपवले. ...