ही घटना १९ मे रोजी सायंकाळी श्रीरामपूर शहरात घडली. मुलाने बुधवारी फिर्याद दिल्याने ही घटना उघडकीस आली. त्याने फिर्यादीत म्हटले की, सावंत व त्याच्या साथीदारांनी मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अमोल याने माझे कपडे काढून लायटरने चटके दिले. ...
गेल्या वर्षी ८७,४१६ कोटी रुपये लाभांश म्हणून सरकारला हस्तांतरित केले होते. २०१९ मध्ये सरकारला सुमारे १.८ लाख कोटींचा विक्रमी लाभांश दिला होता. नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदी लागू केली होती. त्यानंतर २०१७ मध्ये केवळ ३९,६५९ कोटींचा लाभांश दिला होता. ...
१००० शहरांच्या जागतिक यादीत राष्ट्रीय राजधानी ३५०व्या क्रमांकावर, मुंबई ४२७व्या, तर पुणे ५३४व्या स्थानी आहे. तसेच, पर्यावरणाबाबत दिल्ली ९७३ व्या क्रमांकावर असून, उत्तर प्रदेशातील सुलतानपूर वगळता सर्व भारतीय शहरांमध्ये दिल्लीची अवस्था सर्वांत वाईट आहे ...