१००० शहरांच्या जागतिक यादीत राष्ट्रीय राजधानी ३५०व्या क्रमांकावर, मुंबई ४२७व्या, तर पुणे ५३४व्या स्थानी आहे. तसेच, पर्यावरणाबाबत दिल्ली ९७३ व्या क्रमांकावर असून, उत्तर प्रदेशातील सुलतानपूर वगळता सर्व भारतीय शहरांमध्ये दिल्लीची अवस्था सर्वांत वाईट आहे ...
राज्य सरकारने जारी केलेल्या अधिनियमातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यावर न्यायमूर्ती तपब्रत चक्रवर्ती व न्यायमूर्ती राजशेखर मंथा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. ...
त्यांच्या पत्नी जयादेवी यांचे २०१२ मध्ये निधन झाले. तो आघात त्यांनी सहन केलाच परंतू कौटुंबिक अनेक धक्के सहन करत ते हिंमतीने उभे राहिले होते. सडोलीच्या जमादार घराण्याचा कणाच त्यांच्या निधनाने मोडला. जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणाचाही ते कणा होते. ...