फिर्यादीत म्हटले आहे की, यातील पिडित फिर्यादीचे नमूद आरोपीशी लग्न जमले होते. २६ मे रोजी पिडितेच्या घरातील मंडळी पाहुण्यांकडे कार्यक्रमाच्या निमित्ताने बारेगावी गेले होते. ...
मुंबई गिरगाव खेतवाडी गल्ली नंबर १३ पन्हाळा लॉज येथे राजर्षी शाहू महाराजांचे ६ मे १९२२ रोजी निधन झाले. मुंबई महापालिकेने येथे आकर्षक पद्धतीने घडीव दगडी कातळ स्मृतिस्तंभ उभारला आहे. त्याची उंची १२ फूट आहे. राजर्षींच्या जयंतीनिमित्त शाहू स्मारक समिती, म ...