विमानाच्या देखभाल-दुरुस्तीच्या दृष्टीने नागपूर महत्त्वाचे ठिकाण आहे. बोर्इंगचा एमआरओ सुरू झाला तर विमानांच्या दुरुस्ती कामांना वेग येईल आणि मोठ्या प्रमाणात विदेशी चलनाची बचत होईल, ...
गोरेवाडा तलावाच्या पाणी पातळीत विक्रमी घट होऊन ती ३१२.५० मीटरपर्यत खाली आली आहे. १८ नोव्हेंबरला तलावातील पाणी पातळीचा हा नीचांक नोंदविण्यात आला आहे. ...
पर्यावरणाचे संतुलन राखणे किती गरजेचे आहे, हे अद्यापही लोकांना कळलेले नाही. निसर्गाचे शोषण करून आपण आपलेच नुकसान करून घेत असतो. त्याची उदाहरणेही आता आपल्याला दिसत आहेत. ...
रुपाताई कुळकर्णी एक सरळ, साधे, निगर्वी व्यक्तिमत्त्व. चेहऱ्यावर सतत हास्य आणि समाधान असलेल्या रुपाताईंच्या आत मात्र कामाचा झपाटा आहे. प्रचंड चिवटपणा आहे. समाजसेवेचे ग्लॅमर पांघरणारी ...
विजय सरवदे , औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाचे नावीन्यपूर्ण संशोधन व्हावे, यासाठी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी चांगली भूमिका घेतली असली ...
स्थानिक स्वराज्य संस्था कर(एलबीटी) मुळे महापालिकेला जबर आर्थिक फटका बसला. याचा परिणाम रस्ते, पाणीपुरवठा व आरोग्य अशा मूलभूत सुविधांवर झाला आहे. पैसा नाही म्हणून नागरिकही गप्प आहेत. ...
वाहनांवर नंबर टाकताना तो एका विशिष्ट आकारात टाकण्यात यावा, असा नियम आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार ५० (१) (१७७) नुसार १०० रु पये दंडाची तरतूद आहे. ...
औरंगाबाद : महापालिकेच्या वर्ष २०१४-१५ च्या बजेटचा बट्ट्याबोळ होण्यास सुरुवात झाली आहे. ७९० कोटींच्या बजेटपैकी १९५ कोटी रुपये प्रशासनाचे आठ महिन्यांतील उत्पन्न आहे. ...