राष्ट्रीय भुमी अभिलेख आधुनिकीकरण आणि अभिलेखे डिजिटलायझेशन कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील तब्बल ४७४ तलाठ्यांनी आॅनलाईन कामकाज सुरू केले आहेत. तर ५४ तलाठ्याकडेच लॅपटॉप ...
शहरासह लगतच्या ग्रामपंचायत परिसरात सुरू असलेल्या रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीच्या खोदकामाने उच्छाद मांडला आहे. सर्व अटीशर्थी पायदळी तुडवत खोदकम सुरू आहे. ...
रंग रसिया, हैदर, सिंघम रिर्टन आणि पूर्वीच्या ओ माय गॉड, रागिनी एम.एम.एस.२, भुलभुलैया आदी अनेक चित्रपटांतून राष्ट्रीय व हिंदूच्या धार्मिक अस्मितेचा जाणीवपूर्वक अवमान केला आहे. ...
कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची यावर्षी दैनावस्था आहे. बाजारपेठेत कापसाचे दर ३५०० ते ४००० प्रति क्विंटल तर सोयाबीन ३५०० प्रती क्विंटल आहे. या दरात कापूस व सोयाबीन विकून ...
पंचायत राज व्यवस्थेने ग्रामसभेला विशेष अधिकार दिले असले तरी बहुतांश गावात ग्रामसभेला नगन्य उपस्थिती असते. ग्रामपंचायत सदस्यही ग्रामसभांना उपस्थित राहण्यास टाळाटाळ करतात. ...
येथील ग्रामीण रूग्णालयात गेल्या दीड महिन्यापासून मधुमेह (शुगर) तपासणीचे रक्त घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ग्लुकोज कीट संपल्या आहे. रूग्णालयात मधुमेहाची तपासणी करण्यासाठी ...
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी २६ नोव्हेंबर रोजी जी़एस. कॉमर्स कॉलेजच्या प्रांगणात आयोजित शिक्षा मंडळाच्या सुवर्ण जयंती महोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. बजाजवाडी, गांधी ज्ञान मंदिर ...
मुलांवर होणारे शारीरिक, मानसिक अत्याचार व माध्यमांद्वारे दाखविल्या जाणाऱ्या काही बाबींमुळे मुलांचे भावविश्व बदलत आहे. त्यांच्यावर अपेक्षांचा भडिमार होत असताना त्यांचे बालपण व पर्यायाने ...