गजानन वानखडे , जालना ‘हे ज्ञानाची पवित्रता.. ज्ञानाची हाती’ असे ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे ज्ञानासारखे ज्ञानच पवित्र आहे, असा वसा घेत वयाच्या पाचव्या वर्षांपासून ...
मंठा : तालुक्यातील दुष्काळ निवारणार्थ संभाव्य पाणी टंचाई रोजगार आदी बाबत आढावा बैठकीनंतर तहसील कार्यालयाकडून पाठविलेल्या १ कोटी ८ लाखांच्या कृती आराखड्यास ...
श्याम पुंगळे , राजूर पाणी व चाराटंचाईने त्रस्त पशुपालक जनावरांना बाजारचा रस्ता दाखवून विक्रीस काढत आहे. सध्या दुष्काळाची दाहकता तीव्र होत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. ...
केज : येथील नगर पंचायतच्या वतीने ४ कोटींच्या विकास कामात गैरप्रकार झाल्याची तक्रार सय्यद माजेदसह चौघांनी उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांच्याकडे केली होती ...
अंबाजोगाई : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर ...