उजळाईवाडी (ता. करवीर) येथील श्री सरस्वती मंगल कार्यालयामधील निवारागृहातील कम्युनिटी किचनमध्ये रोज ३६ जणांचे जेवण आणि नाष्टा करण्यात येतो. दोनवेळा अगदी घरच्या सारखे जेवण, नाष्टा मिळतो. आमचं पोट भरतंय, पण कुटुंबाच्या काळजीने जीव व्याकुळ होत आहे. आम्हाल ...
जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनच्या काळात परराज्यांतील कामगार, नागरिकांकरिता ‘कम्युनिटी किचन’ सुरू करण्याचे दानशूर कोल्हापूरकरांना हाक दिली होती. त्या हाकेस आनंद कोझी हॉटेलचे मालक आनंद माने यांनी प्रतिसाद देत रोज तीनशेजणांकरिता जेवणाची पॅकेटस् पुरविण्यास स ...
दुचाकीवर चालवणारा आणि त्याच्या पाठीमागे दुसरी व्यक्ती आढळून येत आहे. राज्य शासनाच्या सूचनेनसुार अशा दुचाकीवर दोघांना प्रवास करण्यास पूर्णत: बंदी घातली आहे. अत्यावश्यक कारणाने चारचाकीचा वापर करताना चालवणारी व्यक्ती आणि पाठीमागील सीटवर बसणारी एक व्य ...
या वादळाच्या तडाख्यात राजाराम कारखान्याची चाळीस फूट उंचीची व अडीच फूट रुंदीची चिमणी कोसळली. चिमणी जुनी होती. चिमणी कोसळल्याने राजाराम कारखान्याच्या शेडचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी कारखान्याच्या काही अधिकाऱ्यांनी भेट दिली. ...
प्रशासनाच्या वतीने वारंवार सूचना देऊनदेखील येथील ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळले जात नसल्याचे पाहण्यास मिळते. याबद्दल प्रशासनाच्यावतीने नाराजी व्यक्त करीत नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात येत होते. ...
गर्दी टाळण्याचे आदेश पोलिसांचे होते आणि व्यापारी सौदे काढण्यास तयार नव्हते, अशा कचाट्यात समिती प्रशासन अडकले होते. सौदे काढणार नसतील तर व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा जिल्हा उपनिबंधकांनी दिला होता. ...
दिवसभराचा अभ्यास वाँटस अपवरून द्यायचा आणि संध्याकाळपर्यंत तो सोडवून घेतला जात आहे.तसेच, आँनलाईन वाचनही घेतले जात आहे.याबाबत विद्यार्थ्यांसह पालकात समाधानाचे वातावरण आहे. ...