Anurag Thakur: ज्यांनी नेहमीच भारत तोडण्याच काम केलं ते भारत जोडो यात्रा करत आहेत, असा टोला केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसला लगावला आहे. ...
राज्यातील किंवा देशातील सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर ठिकठिकाणी चर्चा सुरू असते. चर्चेदरम्यान तर्कवितर्क लावले जातात. चर्चेतील एखादा मुद्दा पचनी पडला नाही, तर वाद विकोपाला जातो. ...
गतवर्षीच्या तुलनेत अधिक निर्माल्य तयार झाले असले तरीही घनकचरा व्यवस्थापन विभाग, पर्यावरण प्रेमी संस्था यांच्या मदतीने ते स्वतंत्रपणे गोळा करण्यात आले. ...