शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

प्रथम भगति संतन कर संगा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 10:25 PM

आजकाल जो तो धावपळीच जीवन जगतोय, प्रत्येकाची एकमेकासोबत स्पर्धा सुरु आहे. ती स्पर्धा पदाच्या हव्यासाची असो किंवा पैसा कमावण्याची ...

आजकाल जो तो धावपळीच जीवन जगतोय, प्रत्येकाची एकमेकासोबत स्पर्धा सुरु आहे. ती स्पर्धा पदाच्या हव्यासाची असो किंवा पैसा कमावण्याची असो प्रत्येक जण गोष्टीतून सुख शोधत आहे आणि ते सुख जर कलियुगात प्राप्त करायचे असेल तर एकच साधन ते म्हणजे भक्ती. चार युगे झाली त्यातील सतयुगात सगळीकडे आनंदी आनंद होता त्यानंतर त्रेतायुगात प्रभुश्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने सगळीकडे सुख समाधानाने लोक जीवन जगत होते त्यानंतर द्वापारयुगामध्ये युगामध्ये श्रीकृष्णाचा वास असल्याने सगळीकडे प्रेमाचा भरणा होता. सगळीकडे लोक आयुष्य प्रेमाने जगत होते.आपल्याला जर सुख मिळवायचे असेल तर सर्वात सोपे साधन म्हणजे ईश्वरभक्ती. ईश्वराची भक्ती करायची तर कशी करायची तर नवविधा भक्ती सांगितली आहे. त्यात सर्वात प्रथम भक्ती म्हणजे श्रवणभक्ती. भागवत श्रवण करून राजा परीक्षितीच मरण माघारी गेलं इतकी ताकद श्रवण भक्तीत आहे. पण ही भक्ती करण्यास आपल्याला अवघड जाईल म्हणून सर्वात सोपी भक्ती सांगितलेली आहे नामभक्ती. भूतलावर जन्म घेतल्यावर भगवंताला प्राप्त करायचे असेल तर सर्वात सोपे साधन म्हणजे नामभक्ती.जेव्हा सीतामातेचे रावणाने हरण केले होते तेव्हा सीतामतेला आणण्यासाठी सेतु पुल तयार करावा लागला तेव्हा नुसत्या प्रभुश्रीरामचंद्रांच्या नावाने दगडे तरली होती निर्जीव वस्तूला तारण्याची ताकद नामात आहे. आपल्यालाही हा संसाररूपी भवसागर तरून जायचा असेल तर नाम भक्ती करायला पाहिजे.राम आणि कृष्ण ही दोन्ही नावे घेऊन ईश्वराचे नामस्मरण करायला हवे या दोन्ही नामाने निश्चित मानव भवसागर तरुन जाईल. वाल्या कोळीने नाम भक्ती केली तर त्यांची वाल्मिकऋषी म्हणून ख्याती मिळवली, हे फक्त नामामुळेच शक्य झाले. नामभक्ती करून आपल्या जीवनात आनंदप्राप्ती करायला पाहिजे यापैकी कोणत्याही प्रकारची भक्ती करून आपण जीवन सार्थकी लावू या...- गजानन महाराज वरसाडेकर (जळगाव)

टॅग्स :Jalgaonजळगाव