माऊली मोहल्ल्यातील रहिवासी जगदीश डोंगरवार हे दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले होते. त्यामुळे त्यांच्यावर चंद्रपूर येथील झेप व्यसनमुक्ती केंद्रात उपचार सुरु होते. गेल्या महिन्याभरापासून ते या केंद्रात उपचार घेत होते. उपचार घेत असताना प्रसिद्ध महाकाली मं ...
अवघ्या जगावरच सध्या करोनाचे संकट ओढावले आहे. मोठ्या झपाट्याने करोना आपले पाय पसरत असून अजघडीला लाखोंच्या संख्येत रूग्णांची संख्या आहे. तर देशातही करोनाने आपले पाय पसरण्यास सुरूवात केली असून राज्यात २६ रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. करोनाचा हा धोका ब ...
रेल्वेस्थानक जवळच्या प्रभू रोडवरील दृश्य पाहून नगर पालिकेला स्वच्छतेच्या बाबतीत ‘कोरोना’ची बाधा तर झाली ना? असा प्रश्न उपस्थित झाल्यावाचून राहणार नाही. वर्दळीच्या या रस्त्यावर दारूच्या बॉटल्स, पाणी पाऊचचा सडा पडला असून, सारा परिसर दुर्गंधीने नटल्याचे ...
या प्रकल्पाच्या १९ कोटी रूपयांच्या कामाची निविदा झाली आहेत. ह्या कामाला सुरूवातही झाली. पिंडकेपार प्रकल्पाला ११०.०८ कोटी रूपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. परंतु या प्रकल्पावर आतापर्यंत ११ कोटी रूपये खर्च झाले आहेत. उर्वरीत ९९ कोटीपै ...
महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत कर्जमाफीस प्राप्त ठरलेल्या शेतकऱ्यांचे आधारकार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक करण्याचे काम मागील पंधरा दिवसांपासून सुरू आहे.या योजनेतंर्गत जिल्ह्यातील २३ हजार ३३७ शेतकरी पात्र ठरले होते.यात जिल्हा आणि ...
सध्या देशभरात कोरोना व्हायरसची दहशत निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र सोशल मीडियावर अफवांचा महापूर आला आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.असा काहीसा प्रकार जिल्ह्यात ग ...
शुक्र वारी मध्यरात्रीनंतर तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यवृष्टी अर्जुनी मोरगाव महसूल मंडळात ४३.२ मि.मी.झाली. त्याखालोखाल बोंडगावदेवी येथे २८ मि.मी.तर नवेगावबांध महसूल मंडळात १२ मि.मी.पर्जन्यवृष्टी झाली. या अवका ...
गोरेगाव तालुक्यात गुरूवारी (दि.१२) आणि शुक्रवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे कटंगी धरणाजवळ शेकडो पोपटांचा मृत्यु झाल्याची बाब उघडकीस आली आहे. ...
शुक्रवारी रात्री झालेल्या वादळी गारपिटीने वर्धा व गोंदिया जिल्ह्यातील शेतपिकाची धूळधाण केली आहे. या वादळाची तीव्रता अधिक असल्याने शेतातील उभे पीक भुईसपाट झाले तर गारांमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. ...
आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश देण्यासाठी एक कोटी २३ लाख रूपये, सन २०१७-१८ मध्ये दोन कोटी २२ लाख ३३ हजार ३६७ रूपये, सन २०१८-१९ मध्ये तीन कोटी ५१ लाख २० हजार ८३३ रूपये व सन २०१९-२० मध्ये चार कोटी २६ लाख ४५ हजार ५३० र ...