शासनाकडून मिळणाऱ्या श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, वृद्धापकाळ निवृत्तीवेतन, विधवा महिलांना मिळणाऱ्या पेंशन योजनेचे मानधन गरजू लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला मिळत नसल्याने ...
आम्ही जे करतो तेच योग्य अशी भूमिका विद्युत वितरण कपंनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे दिसून येते. बरबसपुरा येथील मनोहर गोपाल कनोजे यांच्यावर भरारी पथकाने वीज ...
रेल्वे आरक्षण केंद्रात सध्या तत्काळ आरक्षणासाठी इच्छुकांची चांगलीच पंचाईत होत असल्याचे दिसून येत आहे. तत्काळचे तिकीट घेऊ इच्छिणाऱ्यांना आरक्षणासाठी केंद्राबाहेर रांग लावावी लागते. ...
जनावरे भरुन जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने सायकलस्वारास जोरदार धडक दिली. या अपघातात सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला. ...
नोकरीचा संपूर्ण सेवाकाळ रोजंदारी वेतनावर निभावला. तुटपुंज्या वेतनातून कुटूंबाचे संगोपन, कोर्टकचेऱ्या केल्या. न्यायालयाने न्यायही दिला, पण गोंदिया जिल्हा परिषदेच्या तत्कालीन ...
जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज चोरीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. कधी विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून तर कधी तारांवर आकडा लावून वीज चोरी केली जाते. या प्रकारांमुळे म.रा.वीज वितरण ...
भारताच्या राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकारांमुळे व्यक्ती आपला विकास करतो. एका व्यक्तीच्या अधिकारांचे दुसऱ्या व्यक्तीकडून उल्लंघन झाले ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेने गावात विकास गंगा आणली. गावातील तंटे सामोपचाराने मिटवून नागरिकांचा वेळ व पैसा वाचविला. तंटामुक्त झालेल्या गावांना राज्यशासनाने लोकसंख्येच्या आधारावर ...
सुसंस्कृत व सुशिक्षित समाज घडवून आणण्यासाठी राज्यातील १२ हजार ग्रंथालयांवर सरकारने अतोनात अटी लादल्या. ग्रंथालये बंद पाडण्याच्या अपयशी भूमिकेमुळे ग्रंथालयासारख्या ...
विद्युत खांबावर चढणे, तारांना छेडने, आकडा जोडणे आदी प्रकरणे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना गंभीर गुन्हे वाटतात. मात्र त्याच अधिकाऱ्यांकडून खासगी युवकांकडून विद्युत कामे करवून घेतली जात आहे. ...