शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधींमुळे गोव्याला मिळाला घटकराज्याचा दर्जा: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 08:00 IST

जयंतीदिनी अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'गोव्याला घटक राज्याचा दर्जा देण्यात आणि कोंकणी भाषेला आठव्या परिशिष्टात आणण्यात माजी पंतप्रधान राजीव गांधी याचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे गोमंतकीय त्यांचे हे गोव्यासाठी अनमोल कार्य कधीच विसरणार नाही' असे गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले. 

बुधवारी काँग्रेस कार्यालयात राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार कार्ल्स फरेरा व इतर काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार कार्ल्स फेरेरा यांनी देशाच्या विकासाच्या विकासात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा मोठा वाटा आहे असल्याचे सांगितले.

अमित पाटकर म्हणाले, 'माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे गोव्यावर खूप प्रेम होते. म्हणून ते गोव्यात यायचे. त्यांनी राज्याला घटक राज्याचा दर्जा दिला. पण आताच्या भाजप सरकारने हुकूमशाही राजवट चालवली आहे. सर्वसामान्य माणसांचे हक्क दाबले जात आहेत. शेतकऱ्यांचे अधिकार दाबले जात आहेत. लोकांचा आवाज दाबला जातो. त्यामुळे या सरकारला जनतेने धडा शिकविला पाहिजे. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसRajiv Gandhiराजीव गांधीPoliticsराजकारण