समाजातील सर्व घटकांची प्रगती व्हावी, हे शासनाचे धोरण आहे. मात्र विकासासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असून ते लाभल्यास गडचिरोली जिल्ह्याची नवी ओळख निर्माण करु, ..... ...
एप्रिल महिन्यापासून पावसासह इतर नैसर्गिक आपत्तीमुळे सुमारे ४९ लाख रूपयांचे नुकसान झाले असून यामध्ये सहा नागरिक व ७२ पाळीव जनावरांना जीव गमवावा लागला आहे. ...