इच्छुकांनी मागील पाच दिवसांपासून राष्ट्रवादीच्या बड्या व वजनदार नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या असून, पक्षाच्या नगरसेवकांची मने वळविण्याचे प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे. ...
आवाज कुणाचा, अशी हाळी देत मुंबईत मराठी माणसांच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांना पहिला धक्का बसला, २०११ च्या जनगणनेत. तेव्हा मराठीचा टक्का घसरून २२ वर आल्याचे स्पष्ट झाले. ...