बीसीसीआयने गेल्या अनेक वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेट संरचनेत बदल केले. रणजीपासून आयपीएलपर्यंत गुणी मुलांना योग्य वयात स्थान मिळेल अशी व्यवस्था तयार करण्यात आली. ...
मुंबईत रोज ७ हजार मेट्रिक टनच्या आसपास कचरा जमा होतो. कैरो शहरात रोज १५ ते १७ हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. कैरोमध्ये कचरा संकलनासाठी महापालिका, खासगी कंपन्या आणि पारंपरिक झबालेन समुदाय एकत्र मिळून काम करतात. ...
'ग्लोबल पोलिसमन' असल्याच्या आविर्भावातून ट्रम्प यांनी भारताबाबतही प्रेशर टॅक्टीस अवलंबल्या. परंतु ते अक्षरशः तोंडावर आपटले. भारताशी पंगा घेऊन ते पूर्णतः फसले. अमेरिकेचा अहंकार गळून पडला. याचे कारण त्यांना याची कल्पनाच राहिलेली नाही की, हा एकविसाव्या ...
'माझे हातपाय चालत आहेत, तोपर्यंत मी काम करणार... मी कामाचा माणूस आहे,' असे ठामपणे सांगणाऱ्या अजितदादांनी अखेर आपल्या कर्मभूमीत बारामतीच्या मातीतच शेवटचा श्वास घेतला. हा केवळ योगायोग नाही तर त्यांच्या आयुष्याच्या तत्त्वज्ञानाचीच अंतिम साक्ष होती. आज द ...
अफगाणिस्तानात तालिबाननं महिलांवरील अत्याचाराची आता परिसीमा गाठली आहे. महिलांचं जगणं त्यांनी अक्षरश: नकोसं करून टाकलं आहे. आधीच अनेक बंधनांनी तालिबाननं स्त्रियांना जखडून ठेवलं आहे, त्यात आता नवा फतवा काढताना अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारनं महिलांसाठी ...
राजधानी दिल्ली तशीही महाभारताचा वारसा चालवतेच. हजारो वर्षांपूर्वी ज्या परिसरात महाभारत घडले, ते हस्तीनापूर, इंद्रप्रस्थ ते अगदी खांडववन तिथेच आहे. सत्तास्पर्धा, हेवेदावे, आरोप-प्रत्यारोप, शह-काटशह ते द्रौपदीची विटंबना आणि अखेर कुरुक्षेत्रावरील महायुद ...