गणेशोत्सवाची लगबग संपली. दोन ऑक्टोबरची गांधी जयंती, तत्पूर्वीचा स्वच्छता पंधरवडा आणि नागरिकांना आता वेध लागले आहेत ते नवरात्रीचे. ...
गृहमंत्री असताना दिवंगत आर. आर. पाटील यांनी तंटामुक्त गाव योजना आणली होती. ज्या गावात भांडणं होणार नाहीत त्या गावाला पुरस्कार देण्याची ती योजना होती. ...
संजीव मेहतांनी हिंदुस्तान युनिलिव्हरला मूलमंत्र दिला : 'जे भारतासाठी अनुकूल, तेच आपल्यासाठीही!'- या मंत्राने कंपनीला यशोशिखरावर नेले. ...
Nitin Gadkari : कोणाचे कोणते काम बोलते हेच पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. ...
बेल्जियममधील पिएरे नावाचा एक पर्यावरणप्रेमी पर्यावरणासंदर्भात एलिझा या चॅटबॉटशी कायम चर्चा करीत असे ...
भूकंपरोधक इमारती बांधता येतात; पण भूकंप प्रतिबंधक इमारती बांधणे शक्य होत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाने मात्र लोकांचे जीव वाचू शकतात. ...
न्यूटन यांचे ‘प्रति-सफरचंद’ जमिनीवर पडण्याऐवजी आकाशात गेले असते का, ही चर्चा आता थांबवावी लागेल. कारण आइनस्टाइन पुन्हा जिंकले आहेत. ...
बंगालचा किंवा १९७२चा देशव्यापी दुष्काळ पाहिलेल्या पिढीला आठवत असेल, की त्याची दाहकता काय असते ...
सृजनशील लेखकांना इंग्रजीचेही वाचन पाहिजे, कारण इंग्रजी ही एक मोठी खिडकी आहे; जागतिक साहित्य जाणून घेण्याची ...
स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन ही संस्था शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी काम करत आहे. ...