आजपासून दीड महिना भारतातच नाही, तर संपूर्ण भारतीय उपखंडात क्रिकेट हा जगण्या-मरण्याचा विषय ठरेल. ...
महिला आरक्षण कायद्यामुळे राजकीय प्रक्रियेतील महिलांचा सहभाग वाढेलच; पण यामुळे अनेक सामाजिक धारणांमध्येदेखील सकारात्मक बदल घडून येतील! ...
औषध खरेदी कोणी करायची, त्यातून मिळणारे कमिशन कोणी घ्यायचे, या राजकारणातून नांदेडला हकनाक ३५ निष्पापांचे बळी गेले! ...
भारताचा विस्तार इतका मोठा आहे की, भारतीय हवामान विभागाने सरासरी पाऊस चांगला झाला असे म्हटले असले तरी अनेक प्रदेशांवर दुष्काळाची छाया आता पसरली आहे. ...
गोव्याची खाद्यसंस्कृती अनुभवण्यासाठी तेथील शॅकमध्ये लाखो पर्यटक जेवणाचा आस्वाद घेतात. याच शॅकशी निगडित नवे धोरण सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. ...
सर्वसामान्यांमध्ये जगभरात सर्वाधिक काळ आणि सर्वाधिक वेळा चर्चा जर कोणाची होत असेल, तर ती ब्रिटिश राजघराण्याची. ...
श्रद्धा म्हणजे पुराव्याची अगर तर्काची गरज नसणे. पुरावा व तर्क या दोन्हींच्या आधाराने येतो तो विश्वास! म्हणूनच श्रद्धेवर उभारलेला धर्म ‘तर्कहीन’ होय! ...
पुणे तिथे काय उणे, असे नेहमीच बोलले जाते. ...
आजवरच्या सर्व निवडणुकांवर नजर टाकली तर महिलांना उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी आपला हात आखडता घेतल्याचे दिसून येईल. ...
गणेशोत्सवाची लगबग संपली. दोन ऑक्टोबरची गांधी जयंती, तत्पूर्वीचा स्वच्छता पंधरवडा आणि नागरिकांना आता वेध लागले आहेत ते नवरात्रीचे. ...