शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी नुकसान सोसायचे तरी किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:41 IST

नुकसानीनंतर पहावी लागते मदतीची वाट जिल्ह्यातील शेतकºयांना आजपर्यंतचा आलेला अनुभव फार वाईट आहे़ नुकसान झाल्यानंतर तात्काळ मदत मिळत नाही़ ...

नुकसानीनंतर पहावी

लागते मदतीची वाट

जिल्ह्यातील शेतकºयांना आजपर्यंतचा आलेला अनुभव फार वाईट आहे़ नुकसान झाल्यानंतर तात्काळ मदत मिळत नाही़ येणारी मदत फार उशिरा आणि टप्प्या टप्प्याने येते़ विशेष म्हणजे सरकारच्या निकषात केवळ हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदतीचा लाभ दिला जातो़ मुळात नुकसान यापेक्षा कितीतरी जास्त असते़ त्यामुळे मदतीनंतरही शेतकरी उभा राहु शकत नाही़

सरकार बदलले

परिस्थिती सारखीच

- सरकार बदलल्यानंतर धोरणात्मक निर्णयात बदल होईल, असा अनेकांचा अंदाज होता़ मुळात कुठलेही सरकार आल्यानंतर परिस्थिती सारखीच राहिली आहे़ यामुळे नुकसानग्रस्त भागातील शेतकरी आजपर्यंत संकटातून बाहेर पडू शकलेले नाही़ त्यासाठी ठोस मोबदल्याची आवश्यकता आहे़

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पाठविले प्रस्ताव

२०१७ :

- प्रस्ताव कोटीत : २ कोटी १३ लाख

मदत कोटीत : २० लाख

२०१८ :

- प्रस्ताव कोटीत : १९ कोटी ८१ लाख

मदत कोटीत : ००

२०१९ :

- प्रस्ताव कोटीत : ८४ लाख ५९ हजार

मदत कोटीत : ००

२०२० :

- प्रस्ताव कोटीत : २८ कोटी ५७ लाख

मदत कोटीत : २० कोटी ८८ लाख

२०२१ :

- प्रस्ताव कोटीत : २८ कोटी ४४ लाख

मदत कोटीत : ००

लोकप्रतिनिधी म्हणतात,

१) ००००

२) ००००