शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

धाराशिव जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पाथरुड-आंबी भागात पूर, अनेक घरांत पाणी शिरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 10:33 IST

ठीकठिकाणचे पूल वाहून गेल्यामुळे आजूबाजूच्या अनेक गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटला आहे.

पाथरुड (जि. धाराशिव) : हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २७ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून पाथरुड-आंबी परिसरासह संपूर्ण भूम तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे या भागातील नद्यांना प्रचंड मोठा पूर आला असून, नद्यांनी आपली पात्रे सोडून धोकादायकरीत्या पाणी रस्त्यांवरून आणि घरांमध्ये शिरले आहे.

नागरिकांचे हाल आणि वाहतूक ठप्प...नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. पूर परिस्थितीमुळे पाथरुड-ईट आणि पाथरुड-आंबी या दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे. विशेषतः, अनेक ठिकाणचे पूल वाहून गेल्यामुळे आजूबाजूच्या अनेक गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटला आहे.

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण...सतत सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम असल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून, हातातोंडाशी आलेले पीक वाहून जाण्याची किंवा सडण्याची भीती निर्माण झाली आहे. या मोठ्या नुकसानीमुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Heavy Rains Flood Dharashiv, Disrupting Life and Agriculture

Web Summary : Torrential rains in Dharashiv's Bhum taluka caused severe flooding, especially in Pathrud-Ambi. Rivers overflowed, entering homes and disrupting traffic. Bridges washed away, isolating villages. Farmers fear crop loss due to submerged fields, creating widespread anxiety.
टॅग्स :dharashivधाराशिवRainपाऊसfloodपूर