शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची फसवणूक; पैसे न देता लाखो रुपयांचे बटाटे घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 21:08 IST

तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्दे 3 शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे बटाटे नालासोपाऱ्यात ट्रेडिंग कंपनीला विकले.शेवटी कंटाळून शेतकऱ्यांनी सोमवारी तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देत गुन्हा दाखल केला आहे.

नालासोपारा - उत्तरप्रदेशमधील 3 शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे बटाटे नालासोपाऱ्यात ट्रेडिंग कंपनीला विकले. पण त्याबदल्यात लाखो रुपये मोबदला न देता विश्वासघात करून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. शेतकऱ्यांच्या फिर्यादीवरून तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.उत्तरप्रदेश जिल्ह्यातील फिरोजाबाद येथील शिखवहाबाद गावातील 33 वर्षीय बृजमोहन राजनरेश यादव या शेतकऱ्याने 2016 साली नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोडवर राधे ट्रेडिंग कंपनीचे मालक अनुप भाई आणि त्यांची पत्नी नीरज यांनी विश्वासघात करून 3 लाख 87 हजार 245 रुपये किंमतीचे 25 हजार 655 किलो बटाटे खरेदी करून त्याचे फक्त 15 हजार रुपये रोख देत उर्वरित रक्कम 3 लाख 72 हजार 245 रुपये देतो असे सांगून अद्याप पर्यंत परत केलेली नाही. तसेच साक्षीदार सरविंद खजान सिंह याच्याकडून 6 लाख 75 हजार रुपये किंमतीचे व योगेंद्र महेशचंद्र सिंह याच्याकडून 2 लाख 1 हजार 428 रुपये किंमतीचे हजारो किलो बटाटे विकत घेऊन पैसे दिलेले नाही. राधे ट्रेडिंग कंपनीच्या मालकाकडून शेतकऱ्यांचे 12 लाख 48 हजार 673 रुपये आजपर्यंत दिलेले नाही. शेवटी कंटाळून शेतकऱ्यांनी सोमवारी तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसFarmerशेतकरी