वीज कंपनीच्या जिवती उपविभागातील दुर्गम अशा घाटरायगुडा गावातील ८, पाटागुडा येथील ११, आंबेझरी येथील १२ व सेवादासनगर येथील २९ अशा ५० दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या जीवनात महावितरणच्या सौभाग्य योजनेतून प्रकाश पोहचला आहे. ...
ग्राम सडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना अपघाती विमा लागू करावा, तसेच महिला कर्मचाऱ्यांना प्रसृती रजा मंजूर करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रामसडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून काम बंद आंदोलन सुरु क ...
शासनाने ३० जानेवारीला जारी केलेला अध्यादेश रद्द करुन शंभर टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणीचे निवेदन राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. ...
जिल्ह्यात विकासाची गंगा आणणारे राज्याचे अर्थ, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत योगाचे शिक्षण व प्रसार करण्यासाठी मूल येथे योगगुरु रामदेवबाबा यांना पाचारण केले आहे. ...
आॅनलाईन लोकमतराजुरा : वेकोलि पोवनी २ व ३ या कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या अखेर वेकोलि व्यवस्थापनाने मान्य केल्या आहे. परिणामी, चार महिन्यांपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाची गुरुवारी सांगता करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे माजी आमदार अॅ ...
विदर्भातील शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत बदल घडविण्यासाठी शेतीवर आधारित उद्योग वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मदर डेअरी हा प्रकल्प याच प्रयत्नांचा भाग असून जिल्ह्यात दुग्ध क्रांती घडविण्यासाठी ही महत्त्वाची संधी आहे. ...
बल्लारपूर क्षेत्रातंर्गत येणाऱ्या वेकोलिच्या गोवरी कोळसा खाण अंतर्गत दररोज होणाºया ब्लास्टिंगमुळे परिसरातील घरांना तडे गेले आहेत. अशातच गुरुवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास शक्तीशाली ब्लास्टिंगमुळे गोवरी येथील शिवाजी हायस्कूल शाळेची बोरवेल दोन फूट ज ...