येथून १० किमी अंतरावरील घनपठार येथे गेल्या दीड-दोड महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई सुरू आहे. येथील नागरिकांना दीड किमी अंतरावरून नाल्याच्या खड्ड्यातील दूषित पाण्याने तहान भागवावी लागत आहे. ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून गावात शांतता व सुव्यवस्था सुरळीत राहावी, याकरिता राबविलेल्या उपाय योजनांचे मूल्यांकन करण्यासाठी जिल्हाबाह्य समितीने तळोधी, चिंधीचक .... ...
मनात यशाची जिद्द व तळमळ असली तर अनेक अडचणींवर मात करून प्रगतीच्या संधी निर्माण करता येतात. नोकरीच्या शोधात आयुष्य घालवून निराश होण्यापेक्षा आपली शेती बरी हा विचार करणारे युवक कमीच आहेत. ...
महात्मा गांधीजींच्या नेतृत्वातील भारतीय स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्यप्र्राप्तीनंतर आधुनिक भारताच्या पूनर्रचनेसाठी काँग्रेस सेवादलाची भूमिका ऐतिहासिकच आहे. ...
महावीर जयंतीचे औचित्य साधून सकल जैन समाजाच्या वतीने गुरुवारी रथावर आरुढ भगवान महावीर यांची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी चंद्रपुरातील जैन समाजबांधव सहभागी झाले होते. ...