वणी मार्गावरील कचरा डेपोला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली. आग आटोक्यात आणण्याकरीता वरोरा न.प., जीएमआर कंपनी, वणी व भद्रावती येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. कचरा डेपोला आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. ...
बल्लारपूर तालुक्यातील कोर्टीमक्ता येथील शेतातील गोठ्याला भीषण आग लागल्याने सहा बकऱ्या, एक गाय आणि दोन कोंबड्याचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजता घडली. ...
बालकांच्या लैंगिक अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य शासनाने २०१२ मध्ये पारित केलेल्या राज्य शासनाने २०१२ मध्ये प्रोटेक्शन आॅफ चिल्ड्रेन फॉर्म सेक्लुअल आॅफेन्स (पॉक्सो) हा कायदा तयार केला. ...
यावर्षी पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धरणामधील जलसाठा डिसेंबरमध्येच चिंताजनक स्थितीत पोहचला होता. शेतकऱ्यांसमोर खरीपातही सिंचना प्रश्न उभा ठाकला होता. त्यानंतर रबीमध्ये पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना धावाधाव करावी लागली होती. ...
घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. पण आयुष्यात काहीतरी करून दाखविण्याची मनात जिद्द. काय करावे..असा प्रश्न डोक्यात रुंजी घालत असतानाच स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली. शिकवणी लावायला हाती पैसे नाही. तरीही तो हरला नाही. ...
शेतकऱ्यांच्या आयुष्यात हरितक्रांती आणण्याची क्षमता असणाºया गोसेखुर्द प्रकल्पाची चुकीच्या नियोजनामुळे वाट लावण्यात आली. हजारो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित आहे. त्यामुळे राजकारणी व कंत्राटदारांनी कृषी सिंचनात अडचणी आणणे बंद करावे, ...
मूल तालुक्यातील भेजगाव गट ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या दहेगाव माणकापूर या आदिवासी गावातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून दहेगाव उपसा सिंचन प्रकल्प उभारण्यात आला; मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प अद्याप पूर्ण होऊ शकला ना ...
राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून जिल्ह्यातील शेतकºयांना वर्षातून किमान दोन वेळा पिके घेण्यासाठी प्रवृत्त करावे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत चंद्रपूरमधील रब्बी हंगामातील लागवड क्षेत्रामध्ये वाढ करण्याबाबत कृषी विभागाने नियोजन करावे, अशा सू ...
राजुरा तालुक्यातील गोवरी येथे शक्तीशाली ब्लास्टिंगने बंडू भुसे यांच्या घराच्या स्लॅबची सिलिंग अचानक कोसळली. सुदैवाने या घटनेत भुसे कुटुंबीय बचावले. यात मोठा अनर्थ टळला. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. ...