पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या पाणीपुरवठयासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती. यात चंद्रपूर महानगरपालिकेचा आढावा घेण्यात आला. बैठकीमध्ये चंद्रपूर शहरातील भूगर्भातील पाणी पातळी अतिशय खालावल्यामुळे सार्वजनिक तसेच खास ...
भरधाव जाणाऱ्या चारचाकी वाहनाने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. यामुळे दुचाकीस्वार दुचाकीवरून उसळून पुलाखाली पडला. यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना आज बुधवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास येथील बसस्थानकाजवळील उड्डाणपुलावर घडली. ...
क्षयमुक्त भारत करण्यासाठी देशांमध्ये सर्व स्तरातून प्रयत्न करण्यात येत असून राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम नॅशनल स्टेटस प्लॅन सन २०१७ ते २०२५ कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाचे प्रमाण कमी करण्याच्या व त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्याच्या दृष्टीकोनातून १ ...
मागील काही दिवसांपासून चंद्रपूरकरांना सूर्याने भाजून काढले आहे. चंद्रपूरसह जिल्ह्यातील प्रत्येक शहर होरपळून निघत आहे. आज बुधवारी सूर्याचा पारा थेट ४८ अंशावर स्थिरावला. ...
मुंबई येथील नायर हॉस्पिटच्या प्रसृती विभागात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारी डॉ. पायल तडवी हिने रॅगिंगमुळे आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येतला जबाबदार असणाºया सर्व वरिष्ठ डॉक्टरांना बडतर्फ करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन भारि ...
मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला असून नागरिक हैराण झाले आहे. त्याचप्रमाणे या वाढत्या उष्माचा त्रास पशु-पक्ष्यांनाही होत आहे. उष्माघाताचे अनेक पशुपक्षी बळी पडत आहे. त्यामुळे पशु-पक्ष्यांना सध्या सावलीच्या आधाराची गरज आहे. या उष्माघातापासून म ...
लोकसभा निवडणुकीची धामधूम थांबली असून जिल्हा परिषद कर्मचारी तसेच शिक्षकांना आता बदल्यांचे वेध लागले आहे. दरवर्षी ३१ मे पूर्वी बदल्या केल्या जातात. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या बदल्या लांबणीवर पडल्या आहे. ...
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील तब्बल ४०१ बालकांवर विविध रुग्णालयांमध्ये हृदयरोग शस्त्रक्रिया तसेच २५१० बालकांवर विविध आजारावर शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. बालकांमधील वाढते अपंगत्व कमी करून त्यांची तपासणी, निदान आणि उपचार करून देशाची भावी ...
फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज मंगळवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८०.८९ टक्के लागला. विदर्भातील निकालात चंद्रपूर जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातून वरोरा हिरालाल लोया कनिष्ठ ...
सध्या एकीकडे लग्नसराई धडाक्यात सुरू आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना तोंडावर आलेल्या खरीप हंगामाची चिंता लागली आहे. मागील वर्षीची कर्जमाफी अनेकांना मिळाली नाही. प्रत्येक शेतकऱ्याला तत्काळ कर्ज देऊ, असे शासन सांगत असले तरी बहुतांश शेतकरी कर्जासाठी बँकाच्य ...