महावितरण कंपनीमार्फत राज्यातील सर्व ग्राहकांना विजेचा पुरवठा केला जातो. ग्राहकाने केलेला वीज वापर मोजून त्याचे देयक ग्राहकांना दरमहा दिले जाते. प्रति युनीट दर शासनाच्या वीज नियामक मंडळाने ठरवून दिलेला आहे. ...
पावसाचे रोहिणी व मृग नक्षत्र संपले असून या नक्षत्रात जिल्ह्यात दमदार पाऊस बरसलाच नाही. केवळ एक ते दोन वेळा हलकासा पाऊस झाला. पावसाळ्यासारखे वातावरण असूनही पावसाने अजूनही जोर धरला नसल्याने शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत. ...
काही महिन्यांपूर्वी संपूर्ण राज्यात प्लास्टिक पिशवीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रभावी अंमलबजावणीसाठी दुकानांवर धाडीही घातल्या. त्यामुळे दुकानदार धास्तावले होते. मात्र आता पुन्हा प्लास्टिकने दुकानांमध्ये डोके वर काढले आहे. ...
चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या केवाडा पेठ गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही. असे असतानाही पंचायत समितीचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे गावातील संतापलेल्या महिला एकत्रित येऊन पंचायत समितीवर धडकल्या व पाण् ...
शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे. लोकसंख्येसह वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र त्या तुलनेत रस्त्यांचे रुंदीकरण मात्र झालेले नाही. रस्ते रुंद करा, अशीे ओरड करून चंद्रपूरकर थकले आहेत. मात्र मनपा गंभीर नाही. ...
स्थानिक स्वराज्य संस्थेत ग्रामपंचायतीला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे गावातील पुढारी म्हणजेच सरपंचाला मान असतो. कौंटुंबिक व सामाजिक कामात त्यांचे मार्गदर्शन घेण्यात येते. मात्र चिमूर तालुक्यातील ३० ते ४० सरपंचांना खास तुमच्याकरिता खरेदी योजना असल्या ...
वृक्ष लागवडीमध्ये कुठेही उणीव राहू नये, पर्यावरण बचाव आणि जनहितार्थ असलेल्या मोहीमेबाबत विश्वासार्हता मजबूत व्हावी, या हेतूने जिल्ह्यात सर्वात जास्त वृक्ष लागवडीचे उद्दीष्ठ असलेल्या सावली विभागाने वृक्ष लागवडीची जय्यत तयारी आहे. ...
वाघाच्या हमखास दर्शनासाठी जगात प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मागील काही महिन्यांपासून माया व तिच्या दोन बछडयांनी आपल्या विविध प्रकारच्या कृतीने पर्यटकांना भुरळ घातली आहे. त्यामुळे ताडोबात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत कमालीची वाढ ...
मुलांच्या मनातील गणिताची भीती दूर व्हावी, यासाठी इयत्ता दुसरीतील गणिताच्या पुस्तकात अचानक संख्यावाचनात केलेल्या बदलामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काहींनी अनुकूल तर काहींनी प्रतिकुल मत या बदलावर व्यक्त केले आहे. ...
मृग नक्षत्र कोरडा गेल्याने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले. पेरणीची वेळ गेल्यास मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. तालुक्यातील खरीप हंगामाच्या पेरणीचे क्षेत्र ५८ हजार ८४८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आ ...