शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

 सोयाबीन सडले: तिन एकर शेतात चारावी लागली मेंढरं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 6:29 PM

ढोरपगाव येथील एका शेतकºयाला नाईलाजाने तीन एकर शेतात मेंढरं चारावे लागल्याची परिस्थिती आहे.

ढोरपगाव: यावर्षी गत महिन्यात झालेल्या अति पावसामुळे अनेक शेतकºयांच्या शेतातील सोयाबीन सडले. त्यामुळे मातीतून सोने उगविण्याऐवजी शेतीचे पडीक जमिनीत रूपांतर झाल्याचे पाहावयास मिळत आहे. यातूनच ढोरपगाव येथील एका शेतकºयाला नाईलाजाने तीन एकर शेतात मेंढरं चारावे लागल्याची परिस्थिती आहे.सततच्या पावसाने गत महिन्यात थैमान घातले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस सुरूच होता. यामुळे ऐन कापणीला आलेल्या सोयाबीनची माती झाली. ढोरपगाव येथील शेतकरी श्रीकांत अविनाश तांगडे यांच्या तीन एकरातील सोयाबीनचेही असेच हाल झाले. यावर्षी सुरूवातीला चांगला पाऊस झाल्याने मातीतून सोने उगवेल, अशी आशा असतानाच, उभ्या सोयाबीनचं मातेर झालं आहे. काही शेतकºयांच्या शेतातून सोयाबीनची काढणी झाली, मात्र पावसामुळे कुजलेले सोयाबीन कुणीही विकत घ्यायला तयार नाही. त्यामुळे शेतकºयांवर आर्थिक संकट आले आहे. ऐन कापणीच्या काळातच पावसाने कहर केल्याने ढोरपगाव परिसरातील शेतकºयांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. ज्वारी, कापूस उत्पादक शेतकºयांचीही हीच अवस्था आहे. मालाची प्रतवारी प्रचंड घसरल्याने व्यापारी अगदी अत्यल्प भावाने शेतामाल खरेदी करून घेत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीकरीता आणणेही शेतकºयांना परवडेनासे झाले आहे. दरम्यान एवढ्या प्रमाणावर नुकसान झालेले असताना, केवळ हेक्टरी ८ हजार रूपये एवढी मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या आशा-अपेक्षांवर पाणी फेरल्या गेल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)

 रब्बीच्या हंगामाची सोय नाही!खरीपाचा हंगाम हातून गेल्याने निदान रब्बीचा हंगाम तरी चांगला जाण्याची चिन्हे आहेत. यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने हरभरा पेरणीचे शेतकºयांचे नियोजन होते, परंतु खरीपाची पिके हातून गेल्याने शेतकºयांकडे रब्बीच्या हंगामासाठी पैसा नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी