६६0 मेगावॅटचा संच सोमवारी रात्री तांत्रिक कारणामुळे बंद पडला. पंधरा दिवसांमध्ये दुसर्यांदा संच बंद पडल्याने राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. ...
दैनंदिन आहारातील महत्वपूर्ण घटक असलेली भाकरी आजच्या बदललेल्या पीक पध्दतीमुळे व वातावरणातील बदलामुळे मिळेनाशी झाली आहे. ...
शासनाकडून राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम राबविला जाणार आहे. ...
कोट्यावधी रुपयाची उलाढाल असणारा खते, बिबीयाणाचा बाजार सध्या ठप्प आहे. ...
संध्याकाळी सुमारे दीडतास वादळाने थैमान घातल्याने गावातील शेकडो घरावरील टिनपत्रे उडून घरांची पडझड झाली. ...
बुलडाणा जिल्ह्यामध्ये शासकीय रुग्णालयातील अनेक पदे रिक्त आहेत. यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत, ...
साखरखेर्डा तालुका निर्मितीचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेत लालफीतमध्ये पडून आहे. ...
उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू ...
बालकामगार पुनर्वसन प्रकल्प लालफितशाहीत अडकल्याने बालकामगारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आ वासून उभा आहे. ...
पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचे दरवर्षाप्रमाणे यंदाही गुलाबपुष्पाने स्वागत केले जाणार असून, मिष्टान्नासह पुस्तकांचा मोफत संचही दिला जाणार आहे. ...