मुंबई आणि घाई हे सयामी जुळे. इथे श्वास घ्यायला उसंत नसते, तिथे खायला वेळ कोण काढणार? हॉटेलात बसणे परावडण्याजोगे नाही. चालता चालता खाता येईल असे सुटसुटीत खाणे हवे, स्वस्त हवे, परत पोट भरायला हवे.. या सर्व नियमात वडापाव असा फिट्ट बसतो, जसा पावात चटणी. ...
Raosaheb Danve News : मुंबई ते नागपूर ही बुलेटट्रेन झाल्यास गतीने प्रवास शक्य होणार असून, पुढील महिन्यात या मार्गाबाबतचा डीपीआर रेल्वे विभागाने तयार करण्याचे निर्देश ...
Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University's 63rd Anniversary : विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यापीठाचे प्रयत्न ...
ब्युटी ट्रीटमेण्टनं चेहेर्यावर आणलेला उजळपणा ‘चार दिन की चांदनी’ सारखा चार दिवस टिकतो आणि निघून जातो. चेहेर्यासारखं मन उजळलंच जात नसल्यानं पार्लरद्वारे मिळवलेली सुंदरता, ताजेपणा तात्पुरता ठरतो. मन उजळलं की चेहेरा उजळतो आणि त्यातून मिळणारं सौंदर्य द ...