शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

 नदीपात्रात बसून ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 6:10 PM

Villagers Agitation शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील ग्रामस्थांनी नदीपात्रात बसून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

पनोरी : येथील नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पुलाचे नवीन बांधकाम करण्याची मागणी ग्रामस्थांनी अनेक वेळा केली; मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील ग्रामस्थांनी नदीपात्रात बसून शुक्रवार २ आॅक्टबर रोजी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.अकोट तालुक्यातील पनोरी येथे दनोरी-पनोरी मार्गावर पठार नदीवर पूल बांधण्यात आला; मात्र या पुलाची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. तसेच नदीला पूर आल्यास पाणी पुलावरू न वाहत असल्याने गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पुलाचे नवीन बांधकाम व पुलाची उंची वाढविण्यासाठी ग्रामस्थांनी वारंवार मागणी केली; मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पाऊल उचलत नदीपात्रात बसून अन्नत्याग आंदोलन सुरू केले. याची तत्काळ दखल घेत आमदार अमोल मिटकरी यांनी भेट देत ग्रामस्थांची समजूत काढली व दनोरी-पनोरी रस्त्याचे व पुलाचे त्वरित काम करण्याचे लक्ष देण्याचे लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी आंदोलनात विजय दाते, गणेश बुटे, तुकाराम कडू, राहुल वानखडे, प्रवीण फुकट, प्रमोद बुटे, आदीनाथ खोब्राखडे, दयाल म्हातुरकर, हरिदास बुटे, सुरेश बुंदे, हेमंत मेतकर, दिगंबर बुंदे, ज्ञानेश्वर दाते, रोशन वानखडे, राजू राणे, कुलदीप बडदिया, राजू बुटे, शुभम बुटे यांचा सहभाग होता.

 

टॅग्स :Akolaअकोलाriverनदीagitationआंदोलन