राज्यभरात १ जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्याला पॉझिटिव्हिटी रेटचा निकष लावण्यात आल्याने अकोलेकरांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, ... ...
खेट्री : पातुर तालुक्यातील पिंपळखुटा परिसरात कपाशी पिकावर अज्ञात रोगाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. ... ...
‘संपदा सोहळा नावडे मनाला... लागला टकळा पंढरीचा... जावे पंढरीसी आवडे मानसी... कधी एकादशी आषाढी हे...’ या संत वचनानुसार सर्व ... ...
अकोला : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत वाळू घाटांचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करून, वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया वेळेत सुरू करण्याचे ... ...
अकाेला : काेराेनाचे संकट आता कमी झाले असून अनेक जिल्हयांमधील लाॅकडाऊन पूर्णपणे खुले झाले आहे. अशा स्थितीत आषाढी वारीसाठी ... ...
कारंजा रम ३३ केव्ही वीज उपकेंद्रांतर्गत अंदुरा परिसरातील १६ गावांना वीजपुरवठा करण्यात येतो. परंतु मागील काही दिवसांपासून अंदुरा येथे ... ...
मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वच स्तरांतील नागरिकांवर परिणाम झाला. आता कोरोनाच्या महामारीत महागाईचा मार बसत आहे. आंतरराष्ट्रीय ... ...
पारस येथील सुनील लांडे यांनी मुलीच्या आजारावर उपचार करण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याने, मदतीची विनंती केली होती. उपचारासाठी १४ ... ...
मूर्तिजापूर : तालुक्यातील ग्राम आरखेड येथे बऱ्याच दिवसांपासून गजानन पोले यांच्या घरासमोर रस्त्यावर विद्युत खांब कोसळला होता. सदर खांबावर ... ...
पातूर : पातूर तालुक्यात सार्वत्र पाऊस नसल्याने केवळ आठ टक्केच क्षेत्रावर पेरणी झाली असून, उर्वरित क्षेत्रावर पुरेशा पावसाअभावी पेरण्या ... ...