कोरोनामुळे गेल्या ४८ दिवसांपासून संचारबंदी लागू आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडता इतर सर्व दुकाने बंद आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून सर्वच दुकाने आळीपाळीने उघडण्याची परवानगी दिली. तसेच दुकानांची वेळही दोन तासांनी वाढवून देण् ...
२२ मार्चपासून यवतमाळ शहरात बाजारपेठेसह सर्व परिसर कडकडीत बंद होता. संपूर्ण शहर निर्मनुष्य झाले होते. तब्बल ५० दिवसानंतर यवतमाळातील बाजारपेठ अंशत: उघडली आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी बाजारपेठेत सर्वत्र चहलपहल दिसत होती. कापडासह इतरही काही दुकाने उघडल्या ...
रविवारी रात्रीच्या सुमारास कान्हाळगाव येथील सुभाष रघुनाथ कोरडे यांच्या शेतातील गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. रात्रीची वेळ असल्याने ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. गावाबाहेर रात्री आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव ...
कोरोना संदर्भात गावोगावी सर्वेक्षण करण्याचे जोखमीचे काम आशा सेविकांवर लादण्यात आले आहे. केवळ मासिक तीन हजार रुपयात राबणाऱ्या या फ्रन्टलाईन वॉरियर महिलांना शासनाने चक्क जानेवारीपासून मानधन अदा केलेले नाही. ...
प्रशासनाने घाटी परिसरातील नगरपरिषद शाळेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली तर तब्बल ४५ दिवस सर्वसामान्य घाटंजीकरांनी त्यांच्या रोजच्या जेवणाची व्यवस्था केली. विशेष म्हणजे रोज जेवण देताना घाटंजीकर आणि या नागरिकांची गाढ मैत्री झाली. अखेर शनिवारी प्रशास ...
महात्मा गांधी चौकात भिक्षा मागून बेवारस जगणाºया या वृद्धेच्या पायाला अनेक दिवसांपासून गंभीर जखम झालेली होती. काही दिवसांपूर्वी याच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते ललित जैन यांनी १३ एप्रिल रोजी तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी उपचारही सु ...
शनिवारपर्यंत येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात ८५ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू होते. दरम्यान, यातील चार जणांचा दुसरा आणि तिसरा स्वॅब नमुन्यांचा अहवाल सलग निगेटीव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर ...
तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात ३ हजार १०७ शेतकऱ्यांनी कापूस, तर साडेतीन हजार शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली. परंतु त्यामधील कापसाकरिता दररोज केवळ २०, तर तुरीकरिता केवळ १00 जणांचा क्रमांक लागतो. त्यातही एक लाख क्विंटल कापसाची खरेदी होणार अस ...