Next

साहित्य संमेलनात शेतकऱ्यांने मांडले परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 02:52 PM2019-01-12T14:52:48+5:302019-01-12T14:54:26+5:30

यवतमाळ : मराठी साहित्य संमेलनात कृषक समाजाच्या चित्रणाबाबत नागरी लेखक उदासीन का? या विषयावर परिसंवाद करण्यात आले. यावेळी नाशिक ...

यवतमाळ : मराठी साहित्य संमेलनात कृषक समाजाच्या चित्रणाबाबत नागरी लेखक उदासीन का? या विषयावर परिसंवाद करण्यात आले. यावेळी नाशिक जिल्ह्यातील पळसे येथील शेतकरी विष्णूपंत गायखे यांनी आपले परखड मत मांडले.