Next

पावसाच्या पाण्यात पूल गेला वाहून; वाहतूक झाली ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 02:26 PM2019-06-28T14:26:13+5:302019-06-28T14:26:40+5:30

यवतमाळ : पावसादरम्यान पूल वाहून गेला. नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. आर्णी तालुक्यातील कोसदनी घाटात घटना घडली. गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे ...

यवतमाळ : पावसादरम्यान पूल वाहून गेला. नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. आर्णी तालुक्यातील कोसदनी घाटात घटना घडली. गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे पूल वाहून गेला. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून वाहतूक ठप्प झाली आहे.