शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
3
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
6
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
7
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
8
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
11
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
12
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
14
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
15
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
16
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
17
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
18
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
19
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
20
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा तालुक्यात अवैध वृक्षतोडीस ऊधाण

By admin | Updated: July 21, 2014 23:22 IST

माफियांनी वृक्षतोडीचा सपाटा लावल्याने जंगल नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

मानोरा : वनविभागाच्या डोळ्यात धूळफेक करून माफियांनी वृक्षतोडीचा सपाटा लावल्याने 'जंगल' नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला असल्याने त्याचा परिणाम वातावरणात होत आहे. वृक्षतोडीमुळे नैसर्गिक वातावरणात बदल घडण्यास सुरूवात झाली आहे. यापूर्वी अनेक जातीचे वृक्ष पाहायला मिळायचे. पण हल्ली वृक्षतोड, जंगलतोड झाल्यामुळे अनेक झाडे दुर्मिळ झाली आहे. पूर्वी प्रत्येक गावात वटवृक्ष असायचा. या वटवृक्षाची महिला पूजा करायच्या. त्परंतु हल्ली वटवृक्ष गावातून नाहिसे झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वृटवृक्षाची पूजा करण्याकरिता महिलांनाही कोसो दूर जावे लागत आहे. निंबाचे झाड तर प्रत्येक ऋतूत हिरवेगार दिसून येते. उन्हाळ्यात या झाडाला खूप महत्व दिले जाते. पूर्वी निंबाच्या बिया, पानाचा रस यापासून औषधीसुद्धा तयार होत होती. प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात निंबाचे झाड लावत होते. पण निंबाचे झाडही नाहिसे होत आहे. गावालगत जनावरे चरण्यासाठी पडीचा उपयोग करायचे. परंतु सध्या पड दिसेनाशी झाली आहे. जिकडे तिकडे वहितीमधील शेती आढळून येत आहे. त्यामुळे नेहमी हिरवेगार असणारे जंगल सुद्धा आता भकास मिळत आहे. जंगलाची तोड होत असल्यामुळे आता जंगले केवळ शासकीय रेकॉर्डवरच राहते की काय अशी भीती निर्माण झाली आहे.