शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

कळंबेश्वर धरणातून पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 2:58 PM

अवैधरित्या पाणी बाहेर सोडल्या जात असल्याचा आरोप करीत कळंबेश्वर येथील शेतकऱ्यांनी लघु सिंचन विभागाच्या कार्यालयात ९ डिसेंबरला धडक देऊन चर्चा केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : मालेगाव तालुक्यातील कळंबेश्वर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असतानाही, याकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अवैधरित्या पाणी बाहेर सोडल्या जात असल्याचा आरोप करीत कळंबेश्वर येथील शेतकऱ्यांनी लघु सिंचन विभागाच्या कार्यालयात ९ डिसेंबरला धडक देऊन चर्चा केली.अवकाळी पावसाने बहुतांश धरणांमध्ये जलसाठा असून, त्याचे योग्य नियोजन केले नाही तर उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मालेगाव तालुक्यातील कळंबेश्वर धरणातील पाणी अवैधरित्या बाहेर सोडल्या जात आहे. या धरणातून पांगरी कुटे, एकांबा, खेरडी, कळंबेश्वर, डही आदी ठिकाणी लोक पिण्याकरता तसेच शेतीकरिता पाणी वापरतात. मात्र सध्या त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. यासंदर्भात कळंबेश्वर येथील शेतकरी ओम चतरकर, शंकर चतरकर, दत्तराव चतरकर, भागवत चतरकर, संतोष चतरकर, पुंजाजी नारायण चतरकर, सुनील शंकर गवई, विश्वास वानखडे, राजू डोके, शेषराव वंजारे, संतोष शिंदे, शालिक धनगर आदींनी कार्यालय गाठून समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यालयात कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांना खाली हात परतावे लागले. कळंबेश्वर धरणातील पाणी वाया जात असल्यासंदर्भात मला काही शेतकºयांकडून समजले. यासंदर्भात आम्ही प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन वाया जाणारे पाणी ताबडतोब बंद करू.- आर.बी. तायडेअभियंता लघु सिंचन उपविभागधरणातून पाणी वाया जात असल्याबाबत तेथील अधिकाºयांना वारंवार सूचना दिल्या असून अद्यापपर्यंत याबाबत कोणतीही हालचाल त्यांनी केली नाही. पाणी असेच वाहत राहिले तर आम्ही सर्व गावकरी मिळून तीव्र आंदोलन करू.-अनिता शंकर चतरकरसरपंच, कळंबेश्वर

टॅग्स :washimवाशिमDamधरण