शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सुशांतसिंग प्रकरण बिहार निवडणुकीपुरते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 12:15 AM

पालकमंत्री दादा भुसे ; शिवसेनेची प्रत्येक चौकशीची तयारी

नालासोपारा : अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण हे बिहार निवडणुकीपुरतेच चालले होते. त्यावेळी ज्या लोकांनी आरोप केले ते म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार होता, असे मत पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी व्यक्त केले. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईबाबत भुसे बोलत होते. सुशांतसिंग राजपूत प्रकरणातही त्यावेळी ज्यांनी आरोप केले, ते तोंडाशी पडले होते, आताही तसाच प्रयत्न केला जात आहे, परंतु शिवसेनेची प्रत्येक चौकशीची तयारी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

वसईतील पालिकेच्या सर डी.एन. पेट्रीट रुग्णालयाच्या नवीन वास्तूच्या भूमिपूजन समारंभाच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण, कंगना राणावत यासारख्या प्रकरणात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पक्षाची बाजू मांडली होती. तसेच एकामागून एक सुरू असलेल्या प्रकरणांमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात खदखद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार