शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारचा उपजिल्हा दर्जा परत मिळवणार - सुनील भुसारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 00:38 IST

जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या हेतूने जव्हारला अप्पर कार्यालय उभारून उपजिल्ह्याचा दर्जा देण्यात आला होता, तो पुन्हा आणण्याचा येत्या काळात प्रयत्न करणार आहे.

जव्हार : जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या हेतूने जव्हारला अप्पर कार्यालय उभारून उपजिल्ह्याचा दर्जा देण्यात आला होता, तो पुन्हा आणण्याचा येत्या काळात प्रयत्न करणार आहे. आपल्या भागातील सर्व बांधवांची कामे जव्हारमध्येच व्हावीत, असा यामागचा उद्देश असून सरकार आपल्या दारात ही योजना नेमकी काय असते हे कृतीतून या भागातील लोकांना दाखवून देईन, असे प्रतिपादन विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांनी केले. केव येथे आयोजित नवनिर्वाचित आमदार आणि जि.प. सदस्य यांच्या नागरी सत्कार प्रसंगी भुसारा बोलत होते.खावटी कर्ज वाटप योजना, आरोग्याच्या विविध योजना लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या ज्या योजना आवश्यक आहेत, त्या सगळ्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचाव्या यासाठी आम्ही कटिबद्ध असून तशा योजनाही आम्ही आखल्या आहेत. याप्रसंगी या भागातील कुर्झे गटाचे नवनिर्वाचित जि.प. सदस्य शिवा सांबरे, संदेश ढोणे, गणेश कासट, पं.स. सदस्य रुचिता कोरडा, दयानंद सुतार आणि केवग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित आमदार आणि जि.प. सदस्य यांच्या सत्काराचा कार्यक्र म केव ग्रामस्थांनी आयोजित केला होता.अपेक्षाभंग होणार नाहीज्या अपेक्षेने तुम्ही आम्हाला निवडून दिले आहे, त्या अपेक्षांचा भंग होऊ देणार नाही, असे वचन भुसारा यांनी दिले.येत्या काळात आमदारांच्या सहकार्याने या भागातील विकासाची कामे करावयाची असल्याचे जि. प. सदस्य शिवा सांबरे यांनी सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर