केंद्र शासनाच्या धोरणानुसार महिला सशक्तीकरण कार्यक्रमाला बळ देण्याकरिता केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालय, भारत सरकार तर्फे सखी केंद्र स्थापन करण्याची लोकप्रिय योजना आखण्यात आली. ...
कृषी, सहकार, उद्योग, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान आदि विकासाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने देशात नेत्रदीपक प्रगती केली आहे. ...
बोरगाव (मेघे) परिसरातील वॉर्ड क्रमांक १ व ५ मधील रहिवाशांनी कायमस्वरूपी पट्ट्यांची अनेक वेळा मागणी केली. ...
येथे कृत्रिम पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. या गावात अगोदरच दोन नळयोजनेच्या विहिरी, ...
जंगल परिसरात वन्यप्राण्यांसाठी पाहिजे त्या प्रमाणात खाद्य उपलब्ध नसल्याने ते सध्या मानवीवस्तीकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. ...
अचानक लागलेल्या आगीत किशोर आडकुजी भगत यांच्या घरातील साहित्यासह धान्यसाठा जळून कोळसा झाला. ...
कामठी गावात महिला मंडळासह दारूबंदी केल्याने अज्ञात इसमांनी मुन्ना पाठक यांच्या गोठ्याला आग लावली. ...
आमच्याकडे आलेल्या तक्रारींवर कारवाई करणे सुरू आहे. वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांकडे असलेले काम ते पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे. ...
वीज वितरण कंपनीकडून प्रत्येक महिन्याला ग्राहकांना वीज बील दिले जाते; पण उन्हाळ्याचे दिवस असल्याने सध्या प्राप्त झालेले ...
पाणी फाऊंडेशनच्यावतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घेतली जात आहे. ...