येथील बोर व्याघ्र प्रकल्पात वाघांसह इतर प्राणीही पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. ...
जलसंधारणाकरिता वॉटर कप स्पर्धेत अनेक हात काम करीत आहेत. जिल्ह्यात होत असलेल्या या कामात आपलाही हातभार लागावा म्हणून ...
शहरातील आयटीआय टेकटी परिसरातील कृत्रिम तलावात मित्रासोबत पोहायला गेलेल्या एका अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ...
पिपरी(मेघे) व १३ गावे वाढीव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या २७ कोटी ४४ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास राज्य ...
झारखंड येथून पालकांना कुठलीही कल्पना नसताना सुरत येथे बालमजुरीकरिता नेणाऱ्याला वर्धा रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतले घेतले होते. ...
धावत्या कारमध्ये स्पार्किंग होऊन गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. ही घटना रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास सेवाग्राम ते पवनार मार्गावर घडली. ...
‘देश प्रथम’ ही भावना युवापिढीत रूजविण्याची गरज आहे. या दृष्टीकोनातून त्यांना योग्य ते प्रशिक्षण व मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. ...
विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी अणे यांच्या उपस्थितीत स्वतंत्र विदर्भाकरिता रक्ताने सह्या करून पत्र पाठविण्याचे अभियान सोमवारी वर्धेतून सुरू करण्यात आले. ...
तालुक्यातील वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या मिर्झापूर (नेरी) येथे ग्रामस्थ श्रमदानातून नंदनवन फुलविण्याचा प्रयत्न करीत आहे. ...
गावे पाणीदार करण्यासाठी आर्वी तालुक्यातील ५२ गावांना संधी मिळाली. ८ एप्रिलपासून सुरू झालेल्या वॉटर कप स्पर्धेत राबणारे हात दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. ...