Nagpur News बुधवारी दुपारी एअर इंडियाचे मुंबई-रायपूर विमान धुक्यामुळे दृश्यता कमी झाल्यामुळे नागपूरला वळविण्यात आले. रायपूर येथील धुके तीन तास दूर होण्याची वाट पाहिल्यानंतर अखेर विमानातील प्रवाशांना बसने रायपूरला पाठविण्यात आले. ...
दुसरीकडे राज्यातील बहुतांशी शहरांचा किमान तापमानाचा पारा १५ अंशाखाली नोंदविण्यात आला असून, ५ जानेवारीपर्यंत हीच परिस्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ...